३ टेकड्यांवर पसरलेला हा दुर्ग थेट होयसळ-चालुक्यांशी नातं सांगतो! आणि आश्चर्य म्हणजे या किल्ल्यावर १८व्या शतकाच्या शेवटच्या दशकात मराठ्यांचा भगवा जरीपटका फडकत होता!
- Son of Sahyadris
पद्मदुर्ग – जंजीऱ्याच्या उरावर निर्मिलेली शिवलंका!
by Pranjal Waghby Pranjal Wagh 195 viewsमुरुडच्या वायव्येस खोल समुद्रात एक किल्ला आपल्या नजरेस पडतो. लांबून पाहिलं तर तो किल्ला दोन भागात विभागला गेला आहे असे दिसते. मुरूडच्या जंजिऱ्याचा सिद्दी हा मराठ्यांचा हाडवैरी. कोकण किनारपट्टीवरील प्रजेवर …
As our KSRTC bus raced down the super-hot tar roads of Gadag district in the month of March in 2019 the mercury in the thermometer threatened to cross the 45°C …
तुम्ही नाशिक जवळील रामशेज किल्ला पाहिला आहे का? समुद्रसपाटीपासून ३५०० फूट उंच असलेला, नाशिकच्या वायव्येस सुमारे २५ किमी असलेला हा छोटेखानी दुर्ग चढायला अगदीच सोपा आहे. पायथ्याच्या गावातून चढाई करायला …
- Son of Sahyadris
मुंबईचा ३५० वर्षीय पुराणपुरुष – शीवचा दुर्ग!
by Pranjal Waghby Pranjal Wagh 156 viewsसोळाव्या शतकात बिम्बस्थान म्हणजे मुंबई आणि साष्टी पोर्तुगीजांच्या ताब्यात गेली. थेट दीव-दमण ते चौल पर्यंत पोर्तुगीजांची क्रूर सत्ता या परिसरात थैमान घालू लागली. पुढे १६६५ साली पोर्तुगीजांनी हुंड्यात हा सात …
ट्रेकर्स आणि डोंगरातील श्वानमंडळी यांच्यातील नातं काही वेगळंच असतं , मग तो सह्याद्री असो वा हिमालय! गेल्या १८ वर्षात मला अनेक अनुभव आले. अनेक वेळा तर या डोंगरातील कुत्र्यांनी आम्हाला …
“आतेशगाह”! फारसी मध्ये “आतेश” म्हणजे “अग्नी” आणि “गाह” म्हणजे “गृह” किवा “स्थान”. जे अग्नीच गृह आहे ते आतेशगाह!
- Shivaji MaharajSon of Sahyadris
छत्रपती शिवराय आणि गोव्यातील श्री सप्तकोटेश्वर मंदिर!
by Pranjal Waghby Pranjal Wagh 631 viewsछत्रपती शिवराय आणि गोवा येथील श्री सप्तकोटेश्वर मंदिर याबद्दल इतिहासकार शिवभूषण निनादराव बेडेकर यांच्या युट्युबवरील एका भाषणात सर्वप्रथम ऐकले
- Shivaji MaharajSon of Sahyadris
वागीनगेरा – औरंगजेबाची शेवटची लढाई!
by Pranjal Waghby Pranjal Wagh 275 viewsकर्नाटकातील यादगीर जवळील वागीनगेरा गावातील पदुकोट किल्ला बेडर नायक आणि औरंगजेबाच्या शेवटच्या लढाईचा बोलका साक्षीदार आहे!
शिवरायांची दुर्गनीती आणि जलनीती पाहू जाता हे लक्षात येत की या महापुरुषाने कौटील्यापासून साऱ्या आचार्यांनी लिहिलेली दुर्गशास्त्राची तत्वे आत्मसात केली असून अनेक ठिकाणी त्यात सुधारणा देखील केली आहे!
